💥 💥💥 डॉ. राजेंद्र प्रसाद 💥💥💥
हरियायी न हिंमत विरियाई ना हरिको नाम
जही विधी रखियाई राम वही
विधे राहिये
हिंमत सोडू नका व ईश्वराला विसरू नका,राम जसे ठेवील तसे राहावे. असा संदेश देणारे
डॉ.राजेंद्रप्रसाद याचा विषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.
💫💫 राजकीय क्षेत्रात कार्य: आपल्या
जीवनातील सर्वोच्च ध्येय हे देशसेवा आहे. असे राजेंद्रबाबूनी मानले. काँग्रेसच्या
१९०६ सालच्या कलकत्याच्या अधिवेशनात राजेंद्रबाबूनी स्वयंसेवकाचे १९९१ सालच्या अधिवेशनात प्रतिनिधी
म्हणून काम पहिले. १९१३ सालच्या अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून काम अधिवेशनात
काँग्रेस कमिटीचे ते सभासद झाले. १९३४ साली ते काँग्रेस चे अद्यक्ष झाले. त्यांना लोक
देशकार्यासाठी हवे होते. राजेंद्रबाबूंवर त्यांचा फार मोठा प्रभाव पडला. बंगाल व
बिहारमध्ये पूर आल्यानंतर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी फार मोठे कार्य केले.
चंपारण्यात निळीच्या लागवडीच्यावेळी गोरे लोक शेतकऱ्यांना त्रास देत. त्यानंतर
१९२४ साली ते पाटणा म्युनिसिपाल्टीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.द्विखंड भारत हा
ग्रंथ लिहला व तो १९४६ ला प्रसिद्ध झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. २६
जानेवारी १९५२ रोजी प्रजासत्ताक भारताचे ते पहिले राष्ट्रपती झाले.राष्ट्रपतीपद
त्यांनी जवळपास १२ वर्ष सांभाळले. २८ फेब्रुवारी १९६३ रोजी त्यांच्या जीवनाचा
अध्याय संपला.
राजेंद्रबाबू अत्यंत
साधे होते. राष्ट्रपती झाल्यावरही त्यांनाही साधे कपडेच परिधान केले. परोपकार हा
त्यांचा जीवनाचा स्थायीभाव होता. त्यांनी लोकांची सेवा अगदी मनापासून केली. मी जे
निबंध लिहिते ते तुम्हाला कसे वाटतात
हे मला नक्की कळवा मी तुमच्या
प्रतिकियांची वाट पाहते.
खूप छान माहिती
उत्तर द्याहटवा